“ सर, मै भारतीय हूँ इसका मुझे अभिमान है” अरुणाचल ३

१४ एप्रिल १९४४ हा ईशान्यभारतासाठीच नाही तर संपूर्ण भारतासाठी एक ऐतिहासिक दिवस.मणिपूर मधील मोईरंग (Moirang) या गावी आझाद हिंद सेनेच्या कर्नल शौकत मलिक यांच्या हस्ते व श्री मैरेमबाम कोईरेंग सिंग यांसारख्या अनेक ईशान्य भारतातील आझाद हिंद सेनेच्या सैनिकांसमोर तिरंगा फडकावला गेला. सुभाषबाबूंचे स्वप्न पहिल्यांदा जिथे पूर्ण झाले ती पुण्यभूमी ही ईशान्य भारत.

आपले देशाबद्दलचे अज्ञान, एक मोठं राष्ट्रीय पापच नाही का?

अरुणाचल ......उगवत्या सूर्याचा प्रदेश. भारताच्या ईशान्येकडील अचंबित करणारे देखणे सौंदर्य. दर दहा कोसाला भाषा बदलते हे जर आजच्या जगात अनुभवायचे असेल तर नक्कीच अरुणाचलला गेले पाहिजे. भाषा, वेशभूषा, परम्परा, रीति यांमध्ये प्रचंड वैविध्य आपल्याला आजच्या युनिकोडच्या जगात पाहायला मिळते. उंच हिमालयाच्या कुशीत,घनदाट जंगलाचे पांघरून घेऊन सर्वदूर असलेल्या शांततेत मधुर संगीत निर्माण करत वाहणाऱ्या सरिता, जंगलातील जैविक संपत्तीबरोबर भूगर्भात दडलेले अपार भांडार, जलस्त्रोतांपासून हजारो मेगावॅट विद्युत निर्माण करण्याची क्षमता, इथल्या उंच पर्वतांमुळे संरक्षण दृष्ट्या अतिमहत्वाचा हा प्रदेश.

हृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉल्किंग सेंट’

हृदये जोडणाऱ्या चालत्या बोलत्या विश्वविद्यापीठाची यात्रा..... ‘द वॉल्किंग सेंट’
१८ एप्रिल १९५१ या दिवशी विनोबांना पहिले भूदान मिळाले आणि भूदान चळवळीचा जन्म झाला. आधुनिक भारताच्या इतिहासातील ही एक विलक्षण चळवळ. आज या चळवळीला ६१ वर्षे पूर्ण होत आहेत.
गीतेवर विनोबांनी केलेल्या भाष्यात तीन योगक्रिया – यज्ञ, दान व तप – सांगितल्या.
१. यज्ञ – सृष्टीकडून आपण जेजे घेतो त्याची भरपाई करणे : उदा. जमिनीतून अन्नधान्य घेतो म्हणून तिची मशागत करणे, खतपाणी देणे. सृष्टीची झीज भरून काढणे हा यज्ञ.

राष्ट्रपुरुष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर

राष्ट्रपुरुष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर
आज १४ एप्रिल आज सकाळ पासून विविध वर्तमानपत्रातील लेख वाचताना अनुभवलेले राष्ट्रपुरुष, डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
वर्तमानपत्रातील लेख डॉ.यशवंत मनोहर,नागेश गजभिये, रमाकांत जाधव , बी. व्ही. जोंधळे, प्रा. राजेंद्र गोणारकर, जयदेव गायकवाड , श्रीनिवास हेमाडे यांचे आहेत. मी फक्त समजून घेण्यासाठी त्यांचे लेखन संकलित केले आहे कुठलाही बदल न करता.
जीवन

To those of us born during 1930 - 1979

No matter what our kids and the new generation think about us,
WE ARE AWESOME !!!!
OUR LIFE IS A LIVING PROOF !!!!

To those of us born during
1930 - 1979

TO ALL THE KIDS WHO SURVIVED THE
1930's, 40's, 50's,
60's and 70's!!

We were put to sleep on our tummies in baby cots covered
with bright colored lead-base paints.

We had no child proof lids on medicine bottles, locks on doors or cabinets and when we rode our bikes,
we had no caps or
helmets on our heads.

नव आव्हाना घेतो

समुद्र किनारी वाळूच्या पुळणीवर भटकंती करत असताना पुळण व समुद्र ह्यांची हद्द वेगळी करणाऱ्या क्षेत्रात वाळूवर पळणारी एक वेल सापडली ; ' मर्यादवेल '. पुळण जणू समुद्राचे अंगण. ह्या अंगणाची सीमा बांधते मर्यादवेल. अमर्याद ताकद असलेला समुद्र पुळणीने स्वतःला जणू मर्यादून घेतो. उधाणाच्या वेळेस आपले मर्याद क्षेत्र अधोरेखित करणाऱ्या मर्यादवेलीला भेटायला येतो ; स्वतःची ताकद सीमा क्षेत्रात ठेवायची आहे ह्याची स्वतःला आठवण करून देतो . पावसाळ्यात क्वचित सीमा ओलांडून स्वतःची ताकद आजमावून देखील बघतो.

Subscribe to गप्पा RSS